आपल्या पूर्वजांचे आभार मानावेत, तेवढे कमीच ! निसर्गाचे पूजन करण्याची संस्कृती त्यांनी आपल्याला बहाल केली आहे. भारतातील सण परंपरांचा धागा हा निसर्गातील प्रत्येक घटकाशी जोडला आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांना वाचविण्याची वेळ येते तेव्हा भारतीयांनी पुढाकार घेणे आवश्यकच आहे. देशातील वाघ्र संवर्धनाच्या चळवळीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त…
