देशात होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील पाड्यापाड्यांमध्ये आदिवासी बांधव खूप वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी करतात. शहरांपेक्षा ग्रामीण भागांमधील होळी आगळी वेगळी असते. आपल्या लोकसंख्येच्या तुलनेत आदिवासींचे प्रमाणे कमी असले तरी, निसर्गाशी जवळचे नाते सांगणाऱ्या या आदिवासींनी आपल्या पूर्वजांच्या परंपरा अजूनही जपल्या आहेत.…
