महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यास प्रोत्साहित करून त्यांना पर्यावरण रक्षणाच्या प्रक्रीयेत सहभागी करून घेणाऱ्या Kirloskar Vasundhara आयोजित ‘ग्रीन कॉलेज क्लिन कॉलेज’ स्पर्धेत कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजने प्रथम…
महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसाय विकासासाठी येथे अनेक संधी आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्या केंद्रीय संस्थांबरोबर केलेल्या सामंजस्य करारामुळे राज्याच्या सागरी, निमखारेपाणी…
मुंबई दि. १७ :- गोरेगाव येथील फिल्मसिटी व बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान Sanjay Gandhi National Park जगातील सर्वोत्तम स्थळे म्हणून विकसित करण्यात येतील.…
डिसेंबर महिन्यात २ महत्वाचे उल्कावर्षाव, १ धुमकेतू आणि अनेक ग्रह-चंद्राची युती पाहण्याची संधि मिळणार आहे. २०२३ वर्षांतील ह्या शेवटच्या खगोलीय घटना राहणार असून खगोल निरीक्षकांना…
लोकप्रिय ठरलेल्या पुष्पा या चित्रपटामुळे रक्तचंदनाचे झाड अलीकडेच चर्चेत आले आणि त्यातून अनेक संभ्रमही निर्माण झाले. रक्तचंदनाच्या झाडाच्या तस्करीची ओळख लोकांना झाली, मात्र रक्तचंदनाचे झाड…
वातावरणातील घडामोडींमुळे बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून रविवारी त्याचे मिगजौम चक्रीवादळात Michaung Cyclone रूपांतर झाले हे वादळ ५ डिसेंबरला दुपारी…