वाघांना वाचविण्यासाठी, त्यांच्या संवर्धनासाठी, वाघांच्या अधिवासांना संरक्षण देणे गरजेचे असते. त्याला अपेक्षित वसतिस्थाने, पुरसे खाद्य मिळाले की वाघ त्या प्रदेशाचा स्वीकार करतात, याच उद्देशाने जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांच्या वन्यजीव संशोधन सुविधा विभागाने Sahyadri Wildlife Research Facility नुकतीच “सह्याद्री व्याघ्र भुप्रदेश संवर्धन…
घराशेजारच्या बागेत, गच्चीमध्ये, गॅलरीमध्ये कुंड्यांमध्ये फुलणारे ब्रह्मकमळ अनेकांना आवडते. पावसाळा सुरु झाला की या झाडाला फुले यालला सुरुवात होते. या ब्रह्मकमळाची फुल रात्री बाराच्या दरम्यान संपूर्ण फुलतात. काही घरांमध्ये तर एकावेळी शंभर दीडशे फुलेही येतात. अशा वेळी आजूबाजूच्या घरांमधील, गल्लीतील लोकं ही फुल बघायला रांगा…
मुंबई, दि. १: छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले गड किल्ले केवळ वास्तू नसून सर्वांना प्रेरणा आणि जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा आहे. या वारशाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी जे आवश्यक असेल ते सर्व प्रयत्न राज्य शासन निश्चितपणे करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सर्वांच्या…
पावासाळा सुरू झाल्यावर गावकऱ्यांच्या रोजच्या जेवणात काही नवीन भाज्या दाखल होतात. पावसाळी आजारांचा प्रतिकार करण्याचे गुणधर्म या भाज्यांमध्ये असल्याने घरातली मोठी माणसं मुलांना कधी आग्रह तर कधी सक्ती करून या भाज्या खायला सांगतात. अलीकडे या भाज्यांचे महत्व समजल्याने गावातल्या आठवड्याच्या बाजारांबरोबरच शहरांमध्येही रानभाज्या महोत्सव सुरू…
आमच्या भागात काल मुसळधार पाऊस पडला, रात्री झोपेतून जाग आली तर खिडकीतून जोरदार पाऊस Heavy Rainfall पडताना दिसला.. ऑफिसमधून घरी निघताना बोचऱ्या पावसातून यावे लागले… आपण पाहिलेला पाऊस कित्ती मोठा होता याची विशेषणे वापरायला लोकांना खूप आवडते. पावसाच्या तीव्रतेवरून गप्पाही रंगतात. पण खरच प्रत्येक पाऊस…
देशभरात व्याघ्र दिन World Tiger Day साजरा होत असताना, महाराष्ट्रात मात्र गेल्या दोन दिवसांपासून वाघांची शिकार करून कातडी विकणारे मोठे रॅकट पकडले गेल्याची चर्चा सुरू आहे. पुण्यातील सीमा शुल्क विभागाने व्याघ्र दिनाच्या पूर्व संध्येला (२८ जुलैला) वाघांच्या तस्करीशी संबंधित सहा आऱोपींना ताब्यात घेतले, त्यात दोन…