रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये, सरकारच्या वेगवेगळ्या कामांसाठी तोडाव्या लागणाऱ्या बुजुर्ग झाडांचे अलीकडे पुनर्रोपण केले जाते. यासाठी झाडे शास्त्रीय पद्धतीने झाडे मुळांपासून काढून दुसरीकडे लावतात. विशेष म्हणजे या प्रयोगातून अनेक मोठी झाडे नव्या जागेत स्थिरावली आहेत. झाडांच्या बाबती यश मिळतय तर मग आपण Orchid ऑर्किडही वाचवली पाहिजे, अशा…
रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले Anjarle समुद्र किनाऱ्यावर गेल्या आठवड्यापासून Turtle Festival कासव महोत्सवाला सुरुवात झाली आहे. येत्या १५ एप्रिलपर्यंत महोत्सव सुरु राहणार आहे. काही शाळांच्या वार्षिक परीक्षा संपल्यामुळे सहकुटुंब, निसर्गाबद्दल कुतूहल असलेल्या पर्यटकांनी सध्या या महोत्सवासाठी हजेरी लावली आहे. समुद्राचा स्वच्छता कर्मचारी म्हणजे सागरी कासव. वर्षभर…
महाराष्ट्र वन विभाग आणि वाइल्डलाइफ एसओएस Wildlife SOS यांच्या संयुक्त प्रयत्नातून पुणे जिल्ह्यातील तेजेवाडी गावाजवळ बिबट्याचा ४५ दिवसांचा बछडा आणि तिच्या आईची यशस्वी पुनर्भेट घडविण्यात आली. उसाच्या शेतात पिकांची काढणी करताना गावकऱ्यांना बछडा सापडला. या आठवड्याच्या सुरुवातीला तेजेवाडी गावाजवळील उसाच्या शेतात बिबट्याचे बछडे आढळले होते.…
वन्यजीव अभ्यासक, संशोधक आणि पर्यावरणविषयक मार्गदर्शक धर्मराज पाटील यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या नावाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे नुकतेच धर्मराज पाटील वसुंधरा साक्षरता केंद्र Dharmaraj Patil Earth Literacy Center सुरु करण्यात आले आहे. रानावनातले पक्षी आणि फुलपाखरे हा धर्मराज चा अभ्यासाचा मुख्य विषय होता. आययुसीएन या…
आपल्या मराठी संस्कृती आणि परंपरांमध्येही कडुनिंब या वृक्षाला महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या नवीन वर्षाचा आरंभही कडुनिंबाची पाने खाऊन होतो. या दिवशी गुढी उभी करताना त्यातही कडूनिंबाच्या झाडाची डहाळी वापरतात. तर आज जाणून घेऊया कडुनिंबाविषयी. महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात वाढणारा औषधी गुणांचा वृक्ष म्हणजे कडुनिंब.…
निवृत्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांची भारतातील सर्वात प्राचीन व प्रख्यात अश्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी BNHS या संस्थेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. ते सध्या या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. BNHS चा गव्हर्निंग कौन्सिलने आता त्यांची अध्यक्षपदी निवड केली आहे.…