वाईट प्रवृत्तींचे दहन करण्यासाठी दर वर्षी आपल्याकडे हुताशिनी पौर्णिमेला होळी पेटवली जाते. पूर्वी यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडे जाळली जात होती. गेल्या काही वर्षात वृक्षसंवर्धानाबद्दल झालेल्या जागृतीमुळे नागरिक होळीसाठी लाकडांचा वापर टाळतात. पर्यावरणस्नेही संदेश देण्यासाठी पारंपरिक होळीचा उपयोग करून घेण्यासाठी पुण्यातील बायोस्फिअर्स या संस्थेचे प्रमुख डॉ.…
