पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील दुष्काळी समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यातील आदर्शगाव किरकसाल हे छोटंसं गाव. माणदेशातील एक डोंगराळ गाव ज्याची लोकसंख्या दीड हजारांच्या आसपास आहे, गावात अनेक वर्षांपासून जलसंधारणाची कामे केली गेली, त्यामुळे गाव दुष्काळमुक्त झाले. या गावात ना संरक्षित क्षेत्र आहे ना घनदाट जंगल, पण…
