थंडीची चाहूल लागली की बर्फात थ राहणारे विविध देशांतील पक्षी भारतात, अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वास्तव्याला येतात. हे पक्षी दर वर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून त्यांना आवडलेल्या तलाव, माळरान किंवा जंगलात येतात. पण, ते वाट कशी चुकत नाहीत, याचा अभ्यास जगभरातील संशोधक करीत आहेत. या पक्ष्यांचा…
