चंद्रपूर – पक्षी असो की प्राणी हे अन्नसाखळीतील घटक आहेत. ते तुटले तर जगणं कठीण होईल. त्यामुळे जीवसृष्टी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी कृती आराखडा तयार व्हावा, भविष्याचा वेध घेण्यासाठी या संमेलनातून निघणाऱ्या निष्कर्यातून सरकार काम करेल, पक्षिमित्र संमेलनातील चिंतन हे मनापासून वनापर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही वन,…
चंद्रपूर: ३५ व्या पक्षिमित्र संमेलनाचे आयोजन चंद्रपूर शहरात येत्या ११ व १२ मार्च रोजी वन अकादमी परिसरातील ‘प्रभा’ हॉल मध्ये करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्घाटन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते होणार आहे. यावेळी पक्षी छायाचित्र प्रदर्शनाचे सुध्दा उद्घाटन करण्यात येणार आहे. दोन दिवस…
प्रत्येक देशाला दोन पंख असतात, एक स्त्री आणि एक पुरुष. साहजिकच देशाची उन्नती व्हायची असेल तर दोन्ही पंखांचा सन्मान होणं गरजेचं आहे. महिला आघाडीवर नाहीत असं आज एकही क्षेत्र नाही. अशा महिलानी इतरही महिलाना सक्षम बनवणं ही खरी गरज आहे. मी पर्यावरण क्षेत्रात काम करणा-या…
जयपूर: व्याघ्र पुनर्वसनाच्या यशस्वी मोहिमेनंतर राजस्थानमधील सरिस्का व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधतेत भर घालण्यासाठी वन अधिकारी उद्यानात अस्वल Sloth Bear आणण्याच्या तायरीस लागले आहेत. येत्या काही दिवसांत जालोर जिल्ह्यातील सुंधा माता वनक्षेत्रातून आणल्या जाणाऱ्या अस्वलांच्या दोन जोड्यांचे राष्ट्रीय उद्यानात स्वागत करण्यात येणार आहे. सरिस्का व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र…
देशात होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील पाड्यापाड्यांमध्ये आदिवासी बांधव खूप वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी करतात. शहरांपेक्षा ग्रामीण भागांमधील होळी आगळी वेगळी असते. आपल्या लोकसंख्येच्या तुलनेत आदिवासींचे प्रमाणे कमी असले तरी, निसर्गाशी जवळचे नाते सांगणाऱ्या या आदिवासींनी आपल्या पूर्वजांच्या परंपरा अजूनही जपल्या आहेत.…
निसर्गातील प्रत्येक घटकांशी आपले ऋणानुबंध जोडलेले असतात. रोजच्या बोलण्यात, गप्पांमध्ये प्राणी पक्ष्यांची उदाहरणे सहजासहजी दिली जातात. आता आपल्या म्हणीच बघा ना.. कितीतरी म्हणी या प्राणी-पक्ष्यांच्या वागण्याशी जोडलेल्या आहेत. चला, तर मग आज जागतिक वन्यजीव दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊ या प्राणी पक्ष्यांच्या म्हणी… या व्यतिरिक्त प्राणी-पक्ष्यांच्या…