शंभर वर्षांपूर्वी हजारोंच्या संख्येने देशातील जंगलात वास्तव असलेल्या वाघांची संख्या शिकारींमुळे वेगाने घटली. नामेशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वाघांना वाचविण्यासाठी पन्नास वर्षांपूर्वी प्रोजेक्ट टायगरची घोषणा करण्यात आली. वाघांचा वावर, अधिवास असलेल्या जंगलांना प्रोजेक्ट टायगरचा दर्जा देण्यात आला. या जंगलावर वन विभागाने अधिक लक्ष दिले. तेथील सुरक्षा,…
