भारत सरकारतर्फे दरवर्षी प्रजासत्ताक दिना निमित्त पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात येते. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्काराने गौरविण्यात येते.कौतुकाची बाब म्हणजे या वर्षीच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये दोन सर्पमित्रांची निवड झाली आहे. मासी सदाइयान Masi Sadaiyan आणि वैदिवेल गोपाल Vadivel Gopal अशी या दोघांची…
विज्ञान दिनाच्या निमित्ताने दरवर्षी मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागातर्फे विज्ञान रंजन स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेमध्ये विविध प्रकारचे प्रश्न असतात, ज्या प्रश्नांची उत्तरे कुठेही शोधून, कोणाला विचारून, स्वतः प्रयोग करून मिळवता येतात. अनेक प्रश्न असे असतात की ज्याची उत्तरे गुगलवर मिळत नाहीत. त्या निमित्ताने –…
पौष्टिक तृणधान्यांचा वापर आपल्या घरापासून सुरू करावा असे आवाहन केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी केले आहे. ते काल अटारी पुणे यांनी आयोजित केलेल्या “नैसर्गिक शेती आणि पौष्टिक तृणधान्ये” या विषयावर आयोजित कार्यशाळेचे उदघाटक म्हणून बोलत होते. चौधरी म्हणाले की, नैसर्गिक शेती…
भरडधान्य हे गरिबांचे धान्य असा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असल्याने त्याकडे हवे त्या प्रमाणात लक्ष दिले गेले नाही. भविष्यात साथीच्या रोगांचा सामना करण्यासाठी सक्षम होण्यासाठी भरडधान्यच Millets आपले तारणहार होऊ शकते. त्यामुळे भरडधान्य आपल्या अन्नसाखळीचा अविभाज्य भाग बनणे गरजेचे आहे, असे मत बायफ या स्वयंसेवी संस्थेचे…
‘तेर पॉलिसी सेंटर’ संस्थेने टाटा मोटर्सच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘ तेर ऑलिंपियाड २०२२-२३’ या पर्यावरणविषयक प्रश्नमंजुषा स्पर्धे चा पारितोषिक वितरण समारंभ आज माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री व खासदार प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पार पडला. स्पर्धेचे हे ८ वे वर्ष होते. याप्रसंगी प्रदीपकुमार साहू, प्रमोद काकडे, डॉ.…
पर्यावरण जागृती तसेच व्यायामाचे महत्त्व पटवून देण्याच्या हेतूने व नवीन वर्षाचा संकल्प म्हणून मूळचा भोर तालुक्यातील अभिषेक सूर्यकांत माने या युवकाने पुणे ते आंध्रप्रदेशमधील तिरुपती (बालाजी देवस्थान) हा प्रवास एकट्याने सायकलवर केला. अवघ्या ७ दिवसात अभिषेकने १२०० किलोमीटर हून जास्त अंतर पार केले. पुण्यातील श्री. शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालयात अभिषेक…