आपण वारंवार जंगलात, निसर्गात भटकायला लागलात की हळूहळू आपण जंगलाला वाचायला शिकतो, वेगवेगळे अनुभव कायमस्वरुपी मनात घर करून राहतात… ३५ वर्षांहून अधिक काळ जंगल भ्रमंती करणारे राजीव पंडित यांनी वेगवेगळ्या जंगलांमध्ये केलेल्या या भटकंतीवर आधारित रानबोली हे पुस्तक लिहिलय. पुण्यामध्ये नुकतच याचं प्रकाशन झालं. वन्यजीव…
