पावासाळा सुरू झाल्यावर गावकऱ्यांच्या रोजच्या जेवणात काही नवीन भाज्या दाखल होतात. पावसाळी आजारांचा प्रतिकार करण्याचे गुणधर्म या भाज्यांमध्ये असल्याने घरातली मोठी माणसं मुलांना कधी आग्रह तर कधी सक्ती करून या भाज्या खायला सांगतात. अलीकडे या भाज्यांचे महत्व समजल्याने गावातल्या आठवड्याच्या बाजारांबरोबरच शहरांमध्येही रानभाज्या महोत्सव सुरू…
